📚 राष्ट्रीय सागरी दिन [National Maritime Day]
#dinvisesh #current_affairs_Notes
- 5 एप्रिल
- ‘एस. एस. लॉयल्टी या भारताच्या स्वताःच्या पहिल्या वाफेवर चालणार्या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू करून इतिहास रचला, या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
- पहिल्यांदा हा दिवस 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षीचा 57 वा दिवस
--------------------------------------------
● भारताचं सामर्थ्य...
- भारताला सुमारे 7516 किलोमीटरची समृद्ध किनारपट्टी लाभलेली आहे.
- सध्या देशात 13 महत्त्वाची तर 200 इतर बंदरे आहेत.
- भारताचा जवळ जवळ 70 % अंतरराष्ट्रीय व्यापार बंदरांच्या माध्यमातून होतो.
- सागरमाला प्रकल्प हा बंदरांच्या विकासासंबंधी भारत सरकारचा बहुद्देशीय कार्यक्रम आहे.
--------------------------------
● नवभारत...
- India now has 43 shipping companies owning 1,401 ships with a combined 12.69 million gross tonnage as of December 2018. Telegram VJSeStudy
- The country’s first shipping company had been founded a few days earlier on March 27 by four Gujarati businessmen — Walchand Hirachand, Narottam Morarjee, Kilachand Devchand and Lallubhai Samaldas — to counter British interests and build India’s own mercantile fleet.
संकलन: वैभव शिवडे
#dinvisesh #current_affairs_Notes
- 5 एप्रिल
- ‘एस. एस. लॉयल्टी या भारताच्या स्वताःच्या पहिल्या वाफेवर चालणार्या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू करून इतिहास रचला, या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
- पहिल्यांदा हा दिवस 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षीचा 57 वा दिवस
--------------------------------------------
● भारताचं सामर्थ्य...
- भारताला सुमारे 7516 किलोमीटरची समृद्ध किनारपट्टी लाभलेली आहे.
- सध्या देशात 13 महत्त्वाची तर 200 इतर बंदरे आहेत.
- भारताचा जवळ जवळ 70 % अंतरराष्ट्रीय व्यापार बंदरांच्या माध्यमातून होतो.
- सागरमाला प्रकल्प हा बंदरांच्या विकासासंबंधी भारत सरकारचा बहुद्देशीय कार्यक्रम आहे.
--------------------------------
● नवभारत...
- India now has 43 shipping companies owning 1,401 ships with a combined 12.69 million gross tonnage as of December 2018. Telegram VJSeStudy
- The country’s first shipping company had been founded a few days earlier on March 27 by four Gujarati businessmen — Walchand Hirachand, Narottam Morarjee, Kilachand Devchand and Lallubhai Samaldas — to counter British interests and build India’s own mercantile fleet.
संकलन: वैभव शिवडे