वाघासारखी कामगिरी!जागतिक व्याघ्र दिन २९ जुलै रोजी पाळला जातो. त्यानिमित्त, वाघांची सर्वाधिक संख्या भारतात कशी, याविषयी..
प्रकाश जावडेकर जागतिक व्याघ्र दिन २९ जुलै रोजी पाळला जातो. त्यानिमित्त, वाघांची सर्वाधिक संख्या भारतात कशी, याविषयी.. भारत एक निसर्गप्रेमी राष्ट्र आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर वाघांचा सर्वात मोठा नैसर्गिक अधिवास असणारा भारत देश आहे. आज आपल्या देशामध्ये दुनियेतल्या वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के व...