२१९६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?
1) भारताचे राष्ट्रपती 2) पंतप्रधान 3) भारताचे उपराष्ट्रपती 4) वित्तमंत्री
उत्तर :- 2
१२९७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?
1) स्थानिक आणि राज्य सरकार
2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड
3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार 4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ
उत्तर :- 3
२१९८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.
ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.
क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ब आणि क
4) अ, ब आणि क
उत्तर :- 4
२१९९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.
अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.
ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.
क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
उत्तर :- 1
२२००) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?
1) आसाम
2) मणिपूर
3) त्रिपूरा
4) बिहार
उत्तर :- 4
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
1) भारताचे राष्ट्रपती 2) पंतप्रधान 3) भारताचे उपराष्ट्रपती 4) वित्तमंत्री
उत्तर :- 2
१२९७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?
1) स्थानिक आणि राज्य सरकार
2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड
3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार 4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ
उत्तर :- 3
२१९८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.
ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.
क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ब आणि क
4) अ, ब आणि क
उत्तर :- 4
२१९९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.
अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.
ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.
क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
उत्तर :- 1
२२००) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?
1) आसाम
2) मणिपूर
3) त्रिपूरा
4) बिहार
उत्तर :- 4
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿