Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
नमस्कार मित्रहो,
आगामी 11 एप्रिलच्या परीक्षा पुढे गेल्या पाहिजेत का यावर एक पोल आयोजित केला होता (केवळ विद्यार्थ्यांच्या मागणीवरून). या पोल वर महाराष्ट्रातील 75 हजार हुन अधिक मुलांनी वोट केलेलं आहे. या पोल वरून स्पष्ट दिसत आहे की, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरळ सरळ 2 गट पडलेले आहेत.
एक गट म्हणतोय कोरोना काही लगेच संपणार नाहीय परीक्षा झालीच पाहिजे, दुसरा म्हणतोय जीव प्यारा आहे, परीक्षा पुढे गेली पाहिजे परीक्षा नंतरही देता येऊ शकते.
जगातील प्रत्येक गोष्टीला जशा सकारात्मक आणि नकारात्मक आशा 2 बाजू असतात, तशाच परीक्षा वेळेवर झाली किंवा पुढे गेली तरी याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिमाण दिसून येणार आहेत.
आपण भावी अधिकारी म्हणून यातील कोणत्याही गोष्टीला तोंड देण्यासाठी ठामपणे तयार असले पाहिजे असे वाटते, मुळात कारणे शोधणे हे अधिकारी वृत्तीला शोभत नाही, किंबहुना प्रशासनात आपण समस्यांना तोंड देऊन त्यावर उपाय काढण्यासाठी जाणार आहोत, ना की कारणे देण्यासाठी. तेंव्हा आपण दोन्हीपैकी कोणत्याही गोष्टीसाठी तयार असले पाहिजे. परीक्षा झाली किंवा पुढे गेली तर कोणत्याही एका गटाने नाराज होणे चुकीचे ठरेल.
बाकी परीक्षा झाली तर आयोगाने पटकन मुख्यच्या तारखा जाहीर कराव्यात, आणि जर परीक्षा पुढे गेली तर आयोगाने/शासनाने किमान किती दिवसांसाठी परीक्षा पुढे जात आहे हे आताच जाहीर करावे, जेणेकरून आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन (पूर्व/मुख्य) करता येईल. नाहीतर मागील प्रमाणे अस कुठे मुख्य ची पुस्तके हातात घेतो नाही तोवर आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर करायची आणि मग आम्ही पुन्हा पूर्वच्या रिव्हिजनमागे लागायचो... यातून सुटका झाली पाहिजे.
आपलाच @eMPSCkattaAdmin
आगामी 11 एप्रिलच्या परीक्षा पुढे गेल्या पाहिजेत का यावर एक पोल आयोजित केला होता (केवळ विद्यार्थ्यांच्या मागणीवरून). या पोल वर महाराष्ट्रातील 75 हजार हुन अधिक मुलांनी वोट केलेलं आहे. या पोल वरून स्पष्ट दिसत आहे की, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरळ सरळ 2 गट पडलेले आहेत.
एक गट म्हणतोय कोरोना काही लगेच संपणार नाहीय परीक्षा झालीच पाहिजे, दुसरा म्हणतोय जीव प्यारा आहे, परीक्षा पुढे गेली पाहिजे परीक्षा नंतरही देता येऊ शकते.
जगातील प्रत्येक गोष्टीला जशा सकारात्मक आणि नकारात्मक आशा 2 बाजू असतात, तशाच परीक्षा वेळेवर झाली किंवा पुढे गेली तरी याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिमाण दिसून येणार आहेत.
आपण भावी अधिकारी म्हणून यातील कोणत्याही गोष्टीला तोंड देण्यासाठी ठामपणे तयार असले पाहिजे असे वाटते, मुळात कारणे शोधणे हे अधिकारी वृत्तीला शोभत नाही, किंबहुना प्रशासनात आपण समस्यांना तोंड देऊन त्यावर उपाय काढण्यासाठी जाणार आहोत, ना की कारणे देण्यासाठी. तेंव्हा आपण दोन्हीपैकी कोणत्याही गोष्टीसाठी तयार असले पाहिजे. परीक्षा झाली किंवा पुढे गेली तर कोणत्याही एका गटाने नाराज होणे चुकीचे ठरेल.
बाकी परीक्षा झाली तर आयोगाने पटकन मुख्यच्या तारखा जाहीर कराव्यात, आणि जर परीक्षा पुढे गेली तर आयोगाने/शासनाने किमान किती दिवसांसाठी परीक्षा पुढे जात आहे हे आताच जाहीर करावे, जेणेकरून आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन (पूर्व/मुख्य) करता येईल. नाहीतर मागील प्रमाणे अस कुठे मुख्य ची पुस्तके हातात घेतो नाही तोवर आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर करायची आणि मग आम्ही पुन्हा पूर्वच्या रिव्हिजनमागे लागायचो... यातून सुटका झाली पाहिजे.
आपलाच @eMPSCkattaAdmin