जनता वृत्तपत्र :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले.
पहिला अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित.
संपादक : देवराव विष्णू नाईक होते (त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे)
प्रारंभी : पाक्षिक होते. 31 ऑक्टोबरपासून साप्ताहिक झाले.
बिरुदावली : "गुलामाला तु गुलाम आहेस, असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल."
14 ऑक्टोबर 1956 : डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर '
जनता'चे '
प्रबुद्ध भारत' असे नामकरण झाले....!!!
@Apjsir...!!! 📚🎯📚