मध्यंतरी काही उमेदवार हे ऑप्शन आऊट करीता पैशाची मागणी करीत आहे अशी बातमी होती. खास करून राज्यसेवा , कर निरीक्षक , PSI , ASO या मधील निवड यादी मधील उमेदवार.
अश्या उमेदवार यांना कायम स्वरुपी परीक्षा देण्यापासून बंदी घातली पाहिजे.
किंबहुना ज्या उमेदवाराची एखाद्या पदावर निवड झाली असल्यास त्याचं पदाकरीता भविष्यात कायम स्वरुपी अर्ज करण्या करिता बंदी घातली पाहिजे.
किंवा लोकसेवा आयोगाने निकाल तयार करतांना अश्या उमेदवाराचे मागील रेकॉर्ड तपासून त्यांना निवड यादी मधुन बाद केले पाहिजे.
वाढती बेरोजगारी लक्षात घेता असे कडक धोरण अवलंब करणे काळाची गरज आहे.
@civinfo