Репост из: डॉ. शैलेंद्र देवळाणकर
⚡️काल भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या मॉस्को येथे झालेल्या बैठकीत एका पाच सुत्री कार्यक्रमावर सहमती झाली.सैन्य माघारी घेण्याचे चीनने मान्य केले.ही सकारात्मक घडोमोड असली तरी चीनवर विश्वास ठेवणे अवघड आहे.6जूनच्या बैठकीत हेच घडले होते आणि त्यानंतर 15 जूनचा गाल्वान हल्ला झाला
https://twitter.com/skdeolankar/status/1304278929776111616?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1304278929776111616?s=19