Репост из: MPSC Economics
5688) भारताच्या विदेशी व्यापाराशी निगडीत खालील विधाने विचारात घ्या.
अ) नियोजन काळामध्ये भारताच्या निर्यात आणि आयातीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. ब) नियोजन काळामध्ये व्यापारातील तुटीमध्ये फार मोठी तफावत पडली आहे वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे / त ?
Опрос
- 1) फक्त अ
- 2) फक्त ब
- 3) दोन्ही अ व ब
- 4) दोन्ही पैकी कोणतेही नाही