आदिवासींच्या आरोग्याबाबतचा तज्ज्ञ समितीचा अहवाल दोन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित
मलेरिया, कुपोषण, न्युमोनिया, डायरिया, टीबी, सर्पदंश या आजाराने मागील दोन वर्षात १५ लाख आदिवासींचा भारतात मृत्यू झाला. आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी आरोग्याचा अहवाल तयार करणाऱ्या डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आदिवासींचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेची सदोष व्यवस्थ...