जग पाकिस्तानला गांभीर्याने घेतय का ? | IAS | UPSC | Dr. Shailendra Deolankar |
पाकच्या रेल्वेमंत्र्यानी भारतावर Nuclear Attack करण्याची धमकी देऊन अकलेचे तारे तोडले आहेत. हे नवीन नाही.यापूर्वीही असा मूर्खपणा अनेकदा पाकने केला आहे. पाकला याची पूर्ण कल्पना आहे की जर भारताने प्रतिहल्ला केला तर पाकिस्तानचे अस्तित्व संपेल. त्यामुळे त्यांना धमकीवरच समाधान मानावं लागतं.
https://twitt...