⚡️29-30 ऑगस्टला चीनची घुसखोरी परतावून लावण्यात भारताच्या Special Frontier Force ची भूमिका महत्वाची.सैन्य दलाची विशेष तुकडी.विकास बटालियन म्हणून ओळख.1962 च्या युद्धानंतर निर्मिती.तिबेटी आणि गोरखा लोकांचा समावेश.पर्वतीय क्षेत्रात चीन्यांना पाणी पाजणारी फौज.या तुकडीची चीनमध्ये दहशत.
https://twitter.com/skdeolankar/status/1300791729663217664?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1300791729663217664?s=19